कृषी
-
खरीप हंगाम २०२५ पीकविमा रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी –खासदार बजरंग सोनवणे यांचा पाठपुरावा
केज/प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२५ च्या पीकविम्याची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी पुढाकार घेत संबंधित…
Read More » -
केज तालुक्यात वादळ आणि अवकाळी पावसाचा पुन्हा फटका
केज/प्रतिनिधी केज तालुक्यात सोमवारी रात्री आठ वाजता व मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उतरेश्वर पिंप्री, कापरेवाडी,बोरगाव (बु.), नाव्होली,नांदूरघाट,…
Read More » -
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई तर्फे दुधाळ पशुधन व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन
केज/प्रतिनिधी दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक २३ मे २०२६ रोजी केज तालुक्यातील मौजे औरंगपूर येथे…
Read More » -
दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रातर्फे पशुआरोग्य शिबिराचे आयोजन
अंबाजोगाई/प्रतिनिधी दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक २० मे २०२६ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथे पशु…
Read More » -
बोरीसावरगाव येथे विज्ञान आधारित कृषी निविष्ठा व्यवस्थापन जनजागरण अभियान संपन्न
केज/प्रतिनिधी दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे “विज्ञान आधारित कृषी निविष्ठा व्यवस्थापन विषयक…
Read More » -
केज तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ ; मांगवडगाव-साळेगाव शिवारात सोलार पॅनल सह आंब्यांचे मोठे नुकसान,शेतकऱ्यांवर ओढवले आर्थिक संकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी
केज/प्रतिनिधी बुधवार दिनांक १३ मे रोजी केज तालुक्यामध्ये झालेल्या अचानक वादळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.…
Read More » -
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा;तूर आणि हरभरा खरेदीला केंद्र सरकारकडून मुदतवाढ, हरभरा खरेदीच्या उद्दिष्टात ५८ हजार टनांची वाढ,पणनमंत्री जयकुमार रावल यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी राज्यातील तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत…
Read More » -
टक्केवारी घेतल्यामुळे शेतकऱ्याला पिक विमा मिळण्यास विलंब लागणार – वसंत मुंडे
बीड/प्रतिनिधी महाराष्ट्रातील ईडी व त्रिमूर्ती सरकारमधील आजीमाजी कृषिमंत्र्यांनी व कृषी अधिकाऱ्यांनी पिक विमा कंपन्याकडून टक्केवारी घेतल्यामुळे शेतकऱ्याचा पिक विम्याचा प्रश्न…
Read More » -
बीड जिल्ह्याचा खरीप पीक विमा योजनेत पुन्हा समावेश करा;शिवसेनेची आक्रमक मागणी
केज/प्रतिनिधी सततचा दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप २०२५ च्या पीक विमा योजनेत जिल्ह्याचा पुन्हा…
Read More » -
शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून फार्मर आयडी काढावा – प्रा. बबनराव आंधळे
बीड/प्रतिनिधी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खताच्या वितरणात पारदर्शकता आणण्या साठी फार्मर आयडी प्रणाली राबवण्यात येत आहे.याशिवाय फार्मर आयडी…
Read More »